माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – essay on summer season in marathi.

उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.

आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.

उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम , स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.

ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद , संत्री , पेरू , मोसंबी , चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर , टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.

आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.

खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.

उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात

कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.

उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.

उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म

ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.

तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.

तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.

आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 3, 2023 | शिक्षण

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi ) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | marathi months name, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी|  maza avadta rutu nibandh.

write an essay on my favourite season in marathi

1] माझा आवडता ऋतू (Summer essay in  Marathi) (200 words)

भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. 

पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. 

उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

write an essay on my favourite season in marathi

2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2)   (300 words)

उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो. 

हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही. 

शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते. 

काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. 

मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो. 

3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi)   (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. 

संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन , क्रिकेट , फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. 

मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.

उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. 

उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला

माझा आवडता ऋतू उन्हाळा  विडिओ पहा-

  • अधिक वाचा-  
  • पावसाळा मराठी निबंध।
  • हिवाळा मराठी निबंध।

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi

पाऊस ऋतू हा माझा आवडता ऋतू आहे.

पाऊस हा एक अत्यंत रमणीय आणि रसिकांच्या मनात जगणारा ऋतू आहे.

ह्या ऋतूतले सर्वात मोठे लाभ आहे कारण हे ऋतू देशात पाणी घेऊन आले त्यानंतर प्राणिजगात परिणामी फळे होतात.

या ब्लॉग पोस्ट मध्ये, आपल्याला मला आवडता पाऊसाचा सुंदर स्वरूप आणि त्याच्या अद्भुततेचे वर्णन मिळेल.

ह्या पाऊसाच्या ऋतूच्या बाबतीतील माझे अनुभव, त्याच्या विशेषतेचे वर्णन आणि अनेक माणसांना कसे आवडते हे सर्व मला तुम्हाला ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये विचारले जाईल.

अशाच अद्भुत आणि रसिकांच्या मनात जगणार्‍या पाऊसाच्या ऋतूच्या बाबतीतले विचार वाचून, आपल्या मनाला आनंदीत करण्यास सज्ज राहा!

माझ्या प्रिय ऋतू: पाऊस

सर्व ऋतुंमध्ये पाऊस हा एक अत्यंत विशेष आणि आवडता ऋतू आहे.

पाऊसात भरलेल्या गवताने आपल्याला अनगिण्य संवेदना आणि अनुभव देतात.

पाऊस: एक अद्भुत स्वरूप

पाऊस हा देवाची वर्षा आहे.

या ऋतूतला माझ्या हृदयाला अत्यंत प्रिय आणि प्रियांच्या सोप्प्या अनुभवांचे दर्शन होते.

मला पाऊसातल्या विविध दृश्यांची संख्या, वातावरणाचे बदलते रंग, आणि प्राकृतिक सौंदर्याची शक्ती खूप आवडते.

पाऊस स्वभावतः धरणारा उष्णतेचा सुरक्षा देणारा असून, आपल्याला सुगंध, स्वच्छता आणि ताज्या वातावरणाची भाग्यवत वाटणारा अनुभव मिळतो.

पाऊसाच्या संग्रहातील अनुभव

माझ्या जीवनात, पाऊस वेगवेगळ्या अनुभवांचा संग्रहाचा केंद्र आहे.

एका अनुभवात, मी झाडांच्या पायांना घेऊन आलेल्या पाऊसाच्या पाण्यात संतत केलेल्या दृश्याचा सुख मानलो.

इतरा अनुभव जसे की घरात बसलेल्या गवताने पाऊसाच्या गरजाचा आनंद घेतला, किंवा एक मित्रांसह बारामातल्या भेटीसाठी निघालेल्या अनुभवाचा आनंद ग्रहण केला.

पाऊसाच्या सारखी निराकरणीयता

पाऊसाच्या संदर्भात, मी एक सुरेख अविश्वास अनुभवला आहे.

यात, जो कुणीही पाऊसाच्या ऋतूचा आनंद न घेतो, तो अविश्वासाचा केंद्र बनू शकतो.

हा ऋतू वास्तविकतेत आपल्या जीवनात अनगिण्य संदेशांचे आणि संवेदनांचे आकारदार आहे.

पाऊसाच्या लेखकांची आणि लोकांची विचारणा

अद्भुत व्यक्तिमत्त्वे, विचारणांची आणि अनुभवांची वाचवून घेण्यासाठी, आपल्याला थोडक्यात अनुभवी व्यक्तिंच्या विचारांची जाण घेण्याची आवश्यकता आहे.

पाऊसाच्या विषयी विचार करताना, मी प्रमुख लोकांच्या मतांना आणि विचारांना स्त्रोत करण्यासाठी विविध पुस्तके, लेखके आणि कविता समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.

त्यांमध्ये असे उद्धरण आहेत ज्यातून हा सौंदर्य आणि महत्व मिळालं आहे.

उदाहरणार्थ, लावणी कविता:

"वर्षा आली, पाऊस आला, नृत्य करूया जगला भरलं,पावसात ओवाळलं, मन हर्षाने भरलं।"

एक महान व्यक्तिचे उद्धरण:

"पाऊस आला, दृष्टींत स्वच्छता आणि ताज्या वातावरणाची भाग्यवत वाटते." - Rabindranath Tagore

संपर्क

पाऊसाच्या ऋतूतला आणखी कुणीही अधिक आवडत नसल्यास, तो माझ्या हृदयात एक विशेष आणि प्रिय अनुभव आहे.

या निबंधात, मी आपल्या सोबत साझा केलेल्या पाऊसाच्या संग्रहांचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या अनुभवांचा आपल्याला आवडला का? त्याबद्दल आपल्या अनुभवांना माझ्या संपर्कांत सामायिक करा.

आपला आभार,

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 100 शब्द

पाऊस हा माझ्या प्रिय ऋतू आहे.

पाऊसामुळे प्रकृती अत्यंत सुंदर वाटते.

झाडं आणि भूमी पाण्याने ताज्या आणि हिरवी होतात.

पाऊसात घरात बसून उचलणे, छायेत बैठणे आणि गरम चहा पिणे अत्यंत आनंददायक असते.

पाऊसात भिजणारे क्षण, भीगते हवामान आणि मिठास अद्याप आमच्या अवघ्या जगात राहून जाते.

पाऊस एक संदेश देते, असे जे प्राकृतिक सौंदर्य आणि जीवनाची सार्थकता वाटते.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 150 शब्द

घरात बसून उचलणे, झाडं आणि भूमी पाण्याने ताज्या आणि हिरवी होतात.

पाऊसाच्या गरम चहाच्या साथी बैठणे अत्यंत आनंददायक असते.

पाऊसाचे पाणी नद्या आणि तालुक्यांच्या अचूक धरणांना भरून देते.

प्राकृतिक सौंदर्यात भरपूर आनंद मिळतो.

पाऊस हा आनंदाचा आणि नवसंवत्सराचा संदेश देतो.

एक सर्वांगीण ऋतू म्हणून पाऊसाची खासीतत्त्वं आपल्या जीवनात महत्वाची असते.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 200 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी एक आहे.

पाऊस या ऋतूतला माझ्या हृदयात स्थान आहे.

पावसाचे पाणी नद्या आणि झरे भरून देते, ज्यामुळे प्रकृती सजली वाटते.

पाऊसात भिजणारे क्षण, भीगते हवामान आणि मिठास अद्याप आमच्या जगात राहून जाते.

पाऊसाच्या ऋतूत मला घरात बसून उचलण्याची आणि धुंदात बाराची धडक ऐकण्याची अद्वितीय आनंद मिळते.

त्यामुळे ह्या ऋतूतल्या सगळ्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.

पाऊसाच्या दिवसांत घरी बारीक अंतरंग पडलेले असते.

झाडं आणि फुले प्राणी आणि पक्ष्यांच्या खेळाचे साक्षात्कार करतात.

पाऊसाच्या दिवसांत उष्णता वाढते, प्रकृती सर्व रंगात चमकते आणि नवे जीवनाचे रंग येते.

या कारणाने, पाऊस माझ्या आवडत्या ऋतूंमध्ये एक आहे.

या ऋतूतला माझं मन आनंदाने भरतं, त्यामुळे पाऊस हा माझ्या जीवनात अत्यंत महत्वाचा असा एक भाग आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 300 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी सर्वात आनंदकारक आणि विशेष आहे.

पाऊस संपूर्ण प्रकृतीला नवे जीवन देतो.

ह्या ऋतूत भारतात लोकांना बहरून घेणारा सगळा प्राकृतिक सौंदर्य भरपूर मिळतो.

झरे, नद्या, वाहतुकी, वनस्पतींची आणि प्राणींची नवीन चमक, सर्व काही पाऊसात दिसते.

पाऊसात घरात बसून उचलणे, छायेत बैठणे, गरम चहा पिणे - ह्यामुळे मनाला आनंद होतो.

वृक्षांची लाट भिजण्याचे, धरणांच्या ओसरण्याचे, प्राण्यांची भेट, सगळं पाऊसात आनंददायक असतं.

पाऊसाच्या दिवसांत भिजत राहणे हे किती छान असते.

गरमीनंतर पाणीने भरलेले धरण, नद्या ह्यातून वाहतुकीची संपूर्ण जीवनधारा चलते.

पाऊसात नवं जीवन सुरू होतं, वनस्पतींची अधिक वृद्धी होते, प्राण्यांची वाट असते.

पाऊस म्हणजे नवीन उमेद, नवीन सुरवात.

ह्या ऋतूतली सागरं, पुन्हा नवीन संभावनांचं उद्याचं साक्षात्कार करून घेतं.

पाऊसाचं रंग व गंध वाचून शांततेचं आणि सुखाचं अनुभव करून आपलं जीवन समृद्ध करावं.

तसेच, पाऊस हा माझ्या जीवनात एक अद्वितीय स्थान आहे, ज्याला मी प्रत्येक वर्षी अत्यंत आनंदाने स्वागत करतो.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 500 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी सर्वात मनमोकळा आणि प्रिय आहे.

पाऊसाचे पाणी पृथ्वीला नवे जीवन देते.

ह्या ऋतूत भारतात लोकांना बहरून घेणारा सर्वात प्राकृतिक सौंदर्य भरपूर मिळतो.

पाऊस या ऋतूतला मला सर्वांत प्रिय आणि मनमोहक म्हणून मनात राहतं.

पाऊसात बऱ्याच आनंदांची, सुखांची आणि आनंदाची अनुभवे होते.

पाऊसात विविध रंग, सुंदर दृश्ये, अद्भुत सुगंधे आणि ध्वनी वाहतात.

पाऊसाच्या दिवसांत आकाशात घाणं वाहतं, पाण्याची पायांत दृष्टी गेलं, वनचरांच्या आवाजांनी आपला मन मोहित होतो.

पावसाने गाव, तलाव, नद्या सर्वत्र जगभरात नवे जीवन घेतले वाटतात.

पाऊसाच्या दिवसांत बारीक ओस, मिटार्यांचं संगीत, वनस्पतींची गरज, पाण्याचं तरंगांचं आनंद, भूसंपर्काचं रंगबिरंगा अद्भुततेचं अनुभव आहे.

पाऊसात अधिक घालण्यासाठी बहुतेक लोक ऊस, मद, दलिंग घेतात, ज्यामुळे अनेक जनता साधारण आनंदाची सजीव आनंदाने भरतात.

सर्वात महत्वाचं, पाऊस असंतुष्टी व बाध्यता सोडतं, व्यक्ती साधारण आनंदाने त्याचा आनंद घेतो.

संदर्भानुसार, पाऊस हा अत्यंत सार्थक आणि मनमोहक ऋतू आहे.

ह्यातले सुंदर दृश्य, गंध, आणि ध्वनी जगातल्या सर्वात मनमोहक प्राकृतिक सौंदर्यात म्हणजे अत्यंत निरोप आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 5 ओळी निबंध मराठी

  • पाऊसात सर्वात आनंदकारक असतं.
  • गरमीच्या काळात जळलेलं वातावरण सुखद आणि राहुणायक.
  • पावसात भिजत राहणे, वनस्पतींची वृद्धी, आणि छायाची ताजगी मनाला आनंदित करतात.
  • निरंतर बरसणाऱ्या पाण्याच्या झरांमुळे भूमि हरित आणि भरपूर जीवनाची उत्पत्ती होते.
  • पाऊसातल्या विविध रंगांची आणि मिठासभरीत गंधांची संगती माझ्या आत्म्यात सजवलेली आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 10 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत मनाला अत्यंत आनंद होतो.
  • पाऊस आल्याने प्रकृतीची सजीवता वाढते.
  • झाडं, फुले, आणि गावांची शोभा पाऊसात प्राणित होते.
  • पाऊसाच्या धरणांत नाचणं आणि गाणं होतं.
  • पाऊसात घरी बसून उचलणं आणि गरम चहा पिणं आनंददायक असतं.
  • भिजण्यात आलेल्या मिटार्यांचं मंद हलकं, वातावरण शांत होतं.
  • पाऊसाच्या ऋतूत भूमी भरभरून दिसते.
  • पाऊसाच्या दिवसांत सागर विशेष चमकतो.
  • गरमीनंतर धुंद वाचते आणि हवामान मनमोकळा होतो.
  • पाऊस हा माझ्या जीवनात सर्वात मनमोकळा आणि प्रिय ऋतू आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 15 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत माझ्या हृदयात स्थान आहे.
  • पाऊसात घरी बसून उचलणे आणि छायेत बैठणे अत्यंत आनंददायक आहे.
  • नाचणं आणि गाणं ह्या ऋतूतल्या विशेषत्वांचा भाग आहे.
  • पाऊसाच्या धरणांत बहरलेल्या ओसांना वातावरण ताजगी आणि सुंदरता देते.
  • झाडं आणि फुलं पाऊसाच्या पाण्याने ताजे आणि हिरवे होतात.
  • पाऊसाच्या दिवसांत धरणांच्या ओसांत मिटार्यांचं मंद हलकं होतं.
  • पाऊसाच्या दिवसांत गरम चहा पिणे आणि पक्षींच्या गाण्याचं आनंद मनाला देतात.
  • पाऊसात भिजत राहणे, वनस्पतींची वृद्धी आणि प्राणींची भेट अत्यंत सुंदर असते.
  • धरणांच्या पाण्याने भरलेलं धरण प्राकृतिक सौंदर्याने भरपूर आहे.
  • पावसाचं रंग आणि गंध मनाला आनंदाने भरतं.
  • पाऊसाच्या दिवसांत वनस्पतींची लाट अधिक सुंदर वाटते.
  • पाऊसात भिजणारं आकाश आणि धरण सर्वत्र नवा जीवन साकारतात.
  • गरमीनंतर आणि उष्णतेनंतर पावसाने मनाला राहत आणि शांती देते.
  • पाऊस हा माझ्या जीवनात अत्यंत महत्वाचा आणि प्रिय ऋतू आहे.
  • पावसातल्या दिवसांत आनंदाने भरलेलं मन, वातावरण आणि प्राकृतिक सौंदर्य माझ्या हृदयात आनंदीत असतात.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 20 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत माझ्या हृदयात सर्वाधिक स्थान आहे.
  • पावसाच्या दिवसांत घरी बसून उचलणे आणि गरम चहा पिणे मनाला आनंदित करतात.
  • पाऊसात गरमीच्या काळात आकाश बरसतो, ज्यामुळे हवामान शांत असते.
  • पाऊसाच्या दिवसांत बहरलेल्या ओसांना वातावरण ताजगी आणि सुंदरता देते.
  • पावसात भिजणारं मिटार्यांचं मंद हलकं होतं.
  • पाऊसाच्या ऋतूतल्या रंगांनी भूमीला सजवलेली सजीवता आहे.
  • पावसाच्या दिवसांत आकाशात आणि भूमीवर आनंददायक दृश्ये असतात.
  • पावसाच्या दिवसांत मन अत्यंत ताजेत असतं, त्यामुळे पावसातला स्थान माझ्या जीवनात विशेष आहे.

पावसाचा माझ्या आवडत्या ऋतूत एक विशेष स्थान आहे.

या निबंधात आम्ही पाहिलं की पावसाच्या ऋतूत अनेकांना आनंद, संतोष आणि नवीन ऊर्जा देतो.

पावसाच्या दिवसांत वनस्पतींची वृद्धी, प्राण्यांची भेट, आणि प्रकृतीचं सौंदर्य ह्याची एक उत्कृष्ट दृष्टी आहे.

या निबंधात आम्ही पाहिलं की पावसाच्या ऋतूत अनेक गोष्टी संपली जातात.

पावसाच्या दिवसांत आनंदीत असण्याचं एक अनुभव सर्वांसाठी अनिवार्य आहे.

तसेच, ह्या निबंधात माझं मन आणि आत्म्यात पावसाचं विशेष स्थान आहे, ज्याला मी प्रत्येक वर्षी आनंदाने स्वागत करतो.

पावसाचं आनंद माझ्या मनाला स्थानांतरित करतं, आणि त्याच्यात सर्वांसाठी एक विशेष अर्थ आहे.

त्यामुळे, 'माझं आवडतं ऋतू - पावसाचं' हा निबंध माझ्या जीवनातलं एक अत्यंत महत्वाचं आणि प्रिय अनुभव दर्शवितो.

Thanks for reading! माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

yugmarathi

मराठी मन, मराठी स्पंदन!

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi

नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत.आपण या लेखात उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi बघणार आहोत.

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

सामान्यतः आपलं आयुष्य ऋतूंभोवती फिरतं. आपले आचार- विचार, रीती रिवाज, वैचारिक भूमिका काहीही असोत, आपण वयाने, शिक्षणाने काही असू,  पोटापाण्यासाठी काहीही करत असू पण ऋतूंसोबतची सर्व मनुष्य जातीची मैत्री सारखीच. आता स्थलपरत्वे त्यात काही बदल होतात एवढंच, पण नातं तेच! अर्थात प्रत्येक गोष्टीची तुलना करण्याचा मनुष्यस्वभाव इथे मागे कसा राहील? हा ऋतू छान, तो कंटाळवाणा; तो हवाहवासा हा नकोसा हे ओघानं आलंच. कोणाला हिरवागार पावसाळा आवडतो, कोणाला हुडहुडी भरवणार हिवाळा आवडतो तर काहींना उन्हाळा आवडतो(?)  म्हटलं तर प्रत्येकाचं प्रत्येक ऋतूत काही आवडीचं असतं, काही खास असतं पण त्यासोबतच काही नकोस असतं आणि ते स्वीकारावच लागतं कारण आपल्याला जे आवडतं फक्त तेच द्यायला निसर्ग म्हणजे काही आपला गुलाम नव्हे. खरं तर ऋतू हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एखादं पॅकेजच असतं! त्यात जशा अनेक हव्याहव्याशा गोष्टी असतात तशाच काही नको असलेल्या गोष्टी सुद्धा येतात. पण बिचाऱ्या उन्हाळ्याला हे नकोस असणं जास्त सहन करायला लागतं. पावसाळा-हिवाळ्याच्या मानाने उन्हाळा कायम दुर्लक्षित! my favorite season summer.  

हेही वाचा: बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi

           पावसाळ्यातला नयनरम्य देखावा आपल्यासमोर आधी उभा राहतो पण रुद्रावतार धारण करून गावच्या गाव भुईसपाट करणारा पाऊस नंतर लक्षात येतो. हिवाळ्यातली हवीहवीशी धुक्याची दुलई आधी आठवते पण कडाक्याच्या थंडीने घेतलेले बळी नंतर  समोर येतात. उन्हाळ्यावर मात्र याबाबतीत अन्याय. उन्हाळा म्हटलं की आधी आठवतो अंग निथळवणारा उकाडा आणि प्रचंड ऊन. पाणी टंचाई, पाण्यासाठी चाललेली लोकांची वणवण, जंगलातील वणवे हेही आलेच. शाळेतल्या निबंधात ‘माझा आवडता ऋतू- उन्हाळ’ my favorite season summer असं देखील त्याच्या वाट्याला येत असेल असं नाही वाटत. पण खरंच उन्हाळा इतका नकोसा असतो?  

           दिनदर्शिकेत जानेवारी संपून फेब्रुवारी आला की उन्हाळा सुरु होतो. पण होळीत थंडी जळाली की खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची चाहूल लागते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही चाहूल आणखी गडद होते. एकीकडे रणरणता उन्हाळा सुरु होतो तर दुसरीकडे वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गातील नवचैतन्य बहरून येते. नवी पालवी नवी उमेद घेऊन येते.  

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

         उन्हाळा म्हणजे शाळेला सुट्टी आणि मामाशी गट्टी हे समीकरण तर पक्कच! शाळांना सुट्टी पडली की मामाच्या ( मामाच शहरात असेल तर मात्र स्वतःच्याच!) गावाला जायची तयारी सुरु होते. एकदा तुम्ही गावी आलात आणि त्यातही हे गाव कोकणात असेल तर उन्हाळा म्हणजे धमाल! पहिली गोष्ट म्हणजे शहरातल्या उकाड्यातून सुटका होते आणि जरा मोकळं वाटू लागतं. एक एक कोकणी मेवा समोर येतो आणि आयुष्य हे फक्त खाण्यासाठी आहे असं म्हणत आपण त्याच्यावर तुटून पडतो. प्रत्येक गोष्टीचा पोटभर आस्वाद घेत आपली जिव्हा तृप्त होते.

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

खाण्याच्या तऱ्हा तरी किती? कधी हापूस आंबा व्यवस्थित सुरीने कापून खायचा तर कधी दोन-चार रायवळ आंब्यांचा रस चोखून रीचवायचा. पायरी, तोतापुरी, भोपळी असे तऱ्हेतऱ्हेचे आंबे अधूनमधून आहेतच. बरक्या फणसाचा घमघमाट सुटला की घरातील लहान थोरांनी फणसाभोवती जमायचे आणि काही वेळातच त्याचा फडशा पाडायचा. काप्या फणसाचं मात्र तसं नाही, त्याचे गरे काढणे हे कसबी काम. ते आई किंवा आज्जीने करायचं आणि आपण फक्त गरे गट्ट करायचे. कंटाळा आला की रानात हुंदडायला बाहेर पडायचं. ‘रान पिकणं’ म्हणजे काय हे अनुभवायचा ऋतू म्हणजे उन्हाळा! टपोरी आंबटगोड करवंद, जांभळं, काजू, अळू खात खात मनसोक्त फिरायचं. दुपारी नदीवर जाऊन तासन तास डुंबणे हा तर रोजचाच कार्यक्रम. पोहण्याची मजा अनुभवायला उन्हाळ्यासारखा ऋतू नाही. दमून भागून घरी आलो की जेवणावर आडवा हात मारायचा. आमरस पुरी, कैरीची चटणी, फणसाची भाजी, सोलकढी आणि असं बरच काही ही या उन्हाळ्याचीच खासियत. 

हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची मराठेशाही l Maratheshahi After Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi

लग्नसराई हा उन्हाळ्यातला सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे लग्न वर्षभरात केव्हाही होत असली तरी गावातील लग्न शक्यतो उन्हाळ्यातच. मग यजमानांची धावपळ, बायकांचं मिरवणं आणि छोट्यांची धमाल आलीच. लाऊड स्पिकरवरची दिवसभर चालू असणारी गाणी, नवरा नवरीची मिरवणूक, जेवणाच्या पंगती हा सगळा माहोल आणि उन्हाळा हे अतूट नातं आहे. उन्हाळ्याची आणखी एक खासियत म्हणजे साठवणुकीचे पदार्थ तयार करण्यासाठी महिलांची चाललेली लगबग. समस्त महिला वर्ग पापड, फेण्या, कुरडया, तऱ्हेतऱ्हेची लोणची करण्यात बुडून जातात. कोकमं, आंब्या-फणसाची साठं, कैरी पन्ह, तळलेले गरे यांच्या बरण्यांनी कपाटं भरायला लागतात. हे सगळं करताना एक नजर मात्र येणाऱ्या पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूूंची बेगमी करण्यावर असते. शेतकऱ्यांची शेतीची पूर्वतयारी सुरू होते आणि हळूहळू पावसाळ्याचे वेध लागतात. 

            वातावरणातला उष्मा दिवसेंदिवस वाढत जातो. उन्हाच्या  झळा लागलेले पशु पक्षी पावसाच्या आगमनाकडे टक लावून बसतात. सूर्याच्या दाहक किरणांनी तप्त झालेली धरा पावसाच्या मिलनासाठी आतुर होते. उन्हाळा मावळतीकडे झुकू लागतो,  ऋतुचक्र पूर्ण झालं की पुन्हा येण्यासाठी!

हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Daily Marathi News

माझा आवडता ऋतू – उन्हाळा मराठी निबंध | Summer Season Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. उन्हाळा ऋतूचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये या निबंधात सांगण्यात आलेली आहेत.

उन्हाळा ऋतु मराठी निबंध | Majha Avadta Rutu – Unhala Marathi Nibandh |

भारतात एकूण सहा हंगाम आहेत तर त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतु आहेत. हिवाळा ऋतू संपला की उन्हाळा ऋतू येतो. उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतो. उन्हाळा ऋतूला ग्रीष्म ऋतू असे देखील म्हटले जाते.

आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी फिरत फिरत सूर्याकडे झुकते तेव्हा पृथ्वीवर उष्णता वाढते, तसेच जेव्हा गोलार्ध सूर्याच्या बाजूला असतो तेव्हा उन्हाळा ऋतु असतो आणि जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तेव्हा हिवाळा ऋतु असतो.

उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण तो वर्षातील सर्वात जास्त उपक्रमशील काळ म्हणता येईल. शाळेतील मुलांसाठी उन्हाळा हा खूप मनोरंजक असतो कारण त्यावेळी परीक्षा असते व त्यानंतर सुट्टी असते. काही मुले उन्हाळ्याची सुट्टी परगावी जाऊन साजरी करतात तर काहीजण घरीच राहून विविध उपक्रम करत असतात.

उन्हाळ्यात आम्ही मामाच्या किंवा मावशीच्या गावी जात असतो. तेथे मला क्रिकेट खेळण्यात आणि मामाकडून गोष्टी ऐकण्यात खूप मज्जा येते. तसेच पोहायला जाणे, सायकल चालवणे, आणि आंबे चोरून खाणे असे इतर उद्योग देखील चाललेले असतात. 

उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. उन्हाळ्यातील दिवसात बाहेर काम करण्याचा कंटाळा येत असला तरी घरात राहून मात्र अनेक कामे केली जातात. लोणचे, चटण्या, पापड आणि नाश्त्याचे विविध पदार्थ बनवले जातात तसेच शेतकरी लोक शेतीसाठी लागणारे बियाणे जमवण्याचे काम करतात.

उन्हाळयात निसर्गात सुद्धा अनेक दर्शनीय बदल पहावयास मिळतात. सर्व नदी – तलावांचे पाणी कमी झालेले असते. या काळात झाडांची पाने गळायला सुरुवात होते आणि उन्हाळा संपताना झाडांना नवीन पालवी फुटू लागते. झाडांचे असे मनमोहक रूप पाहून अत्यंत आनंद होत असतो.

उन्हाळयाच्या हंगामात सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असतात. पर्वतीय भागांत, समुद्रकिनारी, आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. उन्हाळयात विहिरीवर, तलावात किंवा नदीत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.

उन्हाळयाच्या उष्णतेमुळे विषारी जंतू नष्ट होतात. जर उष्णता चांगली असेल तर पाऊस देखील चांगला पडतो. ऊन जास्त असल्याने खाण्यात थंड पदार्थांचा समावेश केला जातो. शीतपेये, रसरशीत फळे, आणि आईस्क्रीम असे पदार्थ तर आवर्जून खाल्ले जातात.

उन्हाळा ऋतु हा भयानक वाटत असला तरी माणूस मात्र निसर्गाशी जुळवून घेत अतिशय प्रसन्न मनाने या ऋतूत जीवन जगत असतो. उन्हाळ्यात निसर्गात आणि मानवी जीवनशैलीत होणारे बदल हे अतिशय आल्हाददायक असल्याने मला उन्हाळा हा ऋतु अतिशय आवडतो.

लेखन सौजन्य – सिद्धी पवार

तुम्हाला माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • गुरु पौर्णिमा मराठी निबंध Guru Prunima Essay
  • फादर्स डे निबंध Father's Day Essay
  • राजमाता जिजाऊ निबंध मराठी Rajmata Jijau Nibandh
  • बैसाखी 2022 मराठी निबंध : शीख लोकांचा नववर्ष 'बैसाखी '
  • होळी निबंध Holi Essay

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

write an essay on my favourite season in marathi

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

भारतातील अव्वल वॉकिंग ऍथलीट भावनावर 16 महिन्यांची बंदी

भारतातील अव्वल वॉकिंग ऍथलीट भावनावर 16 महिन्यांची बंदी

श्री सांवरिया सेठ चित्तोडगढ

श्री सांवरिया सेठ चित्तोडगढ

दु:खाची 5 चिन्हे की देव तुमची परीक्षा घेत आहे

दु:खाची 5 चिन्हे की देव तुमची परीक्षा घेत आहे

जन्माष्टमीला तुळशीच्या पानांनी करा हे उपाय, लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होईल

जन्माष्टमीला तुळशीच्या पानांनी करा हे उपाय, लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होईल

या गोड गोष्टी जास्त खाल्ल्याने यकृतावर परिणाम होतो, जाणून घ्या निरोगी कसे राहाल

या गोड गोष्टी जास्त खाल्ल्याने यकृतावर परिणाम होतो, जाणून घ्या निरोगी कसे राहाल

अधिक व्हिडिओ पहा

write an essay on my favourite season in marathi

Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Krishna Janmashtami 2024: यशस्वी जीवनासाठी श्रीकृष्णाचे हे पाच गुण अवलंबवा

Krishna Janmashtami 2024:  यशस्वी जीवनासाठी श्रीकृष्णाचे हे पाच गुण अवलंबवा

या नभाने या भुईला दान द्यावे

या नभाने या भुईला दान द्यावे

दुधाऐवजी सकाळी या 7 गोष्टींपासून बनवलेला चहा प्या,फायदा मिळेल

दुधाऐवजी सकाळी या 7 गोष्टींपासून बनवलेला चहा प्या,फायदा मिळेल

Mpox ही कोरोनासारखा धोकादायक आहे का? 'या' 5 गोष्टींतून जाणून घ्या दोन्हीतील फरक

Mpox ही कोरोनासारखा धोकादायक आहे का? 'या' 5 गोष्टींतून जाणून घ्या दोन्हीतील फरक

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

write an essay on my favourite season in marathi

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

हिवाळा मराठी निबंध | Short Essay on Winter in Marathi.

नमस्कार मित्रांनो हिवाळा कोणाला आवडत नाही असे नाही, हा ऋतू सगळ्यांनाच आवडतो आणि आता तर हिवाळा ह्या ऋतूला सुरवात होईल. ह्याच निमित्ताने मराठी निबंध आपल्या साठी हिवाळा ह्या ऋतू वर एक मराठी निबंध घेऊन आला आहे.

तर चला मित्रांनो हिवाळा ह्या निबंधाला सुरवात करूया.

This image shows the change in environment during winter season and is been use for thumbnail image of winter season essay in marathi

हिवाळा | माझा आवडता ऋतू हिवाळा.

हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतू हि म्हटले जाते. हिवाळ्याची सुरवात डिसेंबरच्या महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो. हिवाळा हा एक आनंद देणारा ऋतू आहे असे म्हणने काही चुकीचे ठरणार नाही.

हिवाळ्या मदे सूर्याची तीव्र गर्मी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो. ह्या ऋतू मदे लोकांची घामा पासून सुटका होते. हिवाळ्या मदे काम करयला फारसा कंटाळा येत नाही आणि काम करून पण खूप थकवा लागत नाही.

हिवाळा सुरु झाला आणि जशी थंडी चे प्रमाण वाडू लागते तसे-तसे सकाळी उठू नये आणि थोडा वेळ अजून झोपावे असेच वाटते, पण काय करणार शाळेत जायला उठायलाच लागते.

मि आणि माझ्या गावातील सर्व मित्र रविवारी एकत्र सकाळी लवकर उठून हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात चालायला निगतो. सकाळ-सकाळ चलायला खूप मज्या येते कारण वातावरण मस्त थंड असते सर्वी कडे धुके असतात, कधी-कधी इतकी धुके असतात कि समोरच काही दिसत नाही पण अश्या वातावरणात चालत अस्ताना असे वाटते कि आपण ढगान मदे चालत आहोतो, अश्या वातावरणात जाण्याची मज्या काही वेगळीच असते.

सूर्य उगवला तरी फारशी गर्मी पडत नाही उलट वातावरण मस्त थंड असते आणि अश्या वातावरणा मदे फिरायला कंटाळ येत नाही. हिवाळ्या मदे वातावरणा मदे देखील खूप बदल होतात. झाडांची पाने गळू लागतात आणि झाडांना नवीन पाने येऊ लागतात, झाडांच्या भवती पडलेली पाने खूप सुंदर दिसतात. झाडांनवर फुले येऊ लागतात आणि निसर्ग खूपच सुंदर दिसू लागते, जसे काही सगळी कडे सुंदर बागा बनवल्या आहेत.

थंडी असल्या मुळे आम्ही शाळेत श्वेटर घालून जातो आणि धंडी मदे शाळेत एक वेगळीच मज्या असते शाळे मदे सर्व मुले धंडी मदे तोंडांनी थंडीच्या वाफा काढत बसतात असे करयला खूप मज्या येते. घरी रात्री झोपताना दोन तीन चादर अंगावर घेऊन झोपण्याचा मज्या पण वेगळीच असते.

हिवाळ्या मदे धंडी जास्त वाढते तेव्हा मी आणि माझ्या गावातील मित्र राती जेवल्या नंतर बाहेर नाईट क्रिकेट खेळतो आणि मज्या करतो कधी-कधी आम्ही झाडांची लाकडे जमा करतो आणि एक छोटी शेकोटी पेटवतो आणि त्या आगीला गोल करून सगळी मुले बसतात आणि गाणी म्हणतात गप्पा गोष्टी करतात.

असा हा हिवाळ्याचा ऋतू खूपच आनंदाने जातो आम्ही हिवाळ्या मदे खूप मज्या करतो. ह्या ऋतू मदे वातवरण एकदम रम्य असते म्हणूनच हिवाळा हा ऋतू मला खूप-खूप आवडतो.

तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्या मदे काय करता? आणि तुमच्या कडे किती थंडी पडते आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.

हिवाळा हा मरठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

तसेच हिवाळा हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.

  • माझा आवडता ऋतू – हिवाळा मरठी निबंध.
  • हिवाळा माझा आवडता ऋतू.
  • हिवाळया मदे वातावरणा मदे होणारे बदल.
  • हिवाळा मला का आवडतो मराठी निबंध.

तर मित्रांनो हिवाळा हा मरठी निबंध आपल्यांना कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.

धन्यवाद

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 16 टिप्पण्या.

write an essay on my favourite season in marathi

cagla hota😊😊😊

write an essay on my favourite season in marathi

Welcome we happy we helped you :)

निबंध खुप छान आहे

धन्यावद आम्हाला आनंद आहे तुम्हाला हा निबंध आवडला. :)

this help me in my homework

Your essay is really helpful Thank you so much :)

We are happy that our essay was so helpful to you :)

It's very good essay It helpful essay for my next day speech

Welcome we are happy that this essay help you :)

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

पावसाळा निबंध मराठी मध्ये |  Marathi Essay on Rainy Season

पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

  • Essay on My Favourite Season

500 Words Essay On My Favourite Season

Seasons keep changing but they also come back every year. This is one of my most favourite parts about them. They always return no matter what. Everyone has a favourite season and so do I. My favourite season is the summer season. There are many reasons to like it which I will explain below.

my favourite season

Why Summer is My Favourite Season

Just like many other kids my age, I like the summer season the most. What’s not to like about it? You get to enjoy long holidays as everyone gets a break from school. Similarly, parents allow the kids to have ice creams.

Cold drinks are another reasons why summer is my favourite season. We get to have such a wide variety of food items during this season. On the healthier side, we also get incredible mangoes in the summer season.

As mangoes are my favourite fruit, I tend to like summers even more. Summers make us truly appreciate and savour a lot of things. During the summer season, we get holidays for a long time.

During the summer holidays, I get to spend time with my family and friends to the fullest. When we get lucky, we even go on family trips. I look forward to them every year, even if it is a small trip.

Most importantly, there are so many activities that I get to do during summers like joining summer camps, cycling, swimming, and more. Summers are so bright and exciting that it has always been my favourite season.

Get the huge list of more than 500 Essay Topics and Ideas

The Specialty of Summer Season

The summer season has long days and short nights. The days are sunny and bright. We get to relax completely during the afternoons during summers. Similarly, we also get so much sunlight .

The water parks are always full of people during summers that help people stay cool and have a good time. I like swimming in the pools during summers as it makes me feel free. There are also different varieties of food items I get to enjoy during summers.

There are fresh cucumbers, huge watermelons, juicy oranges, sweet guavas, nutritious muskmelons, and more. The early mornings of summer are incredible and nothing can match the atmosphere.

Another speciality of summer has to be the clothes. People enjoy wearing shorts, dresses, sleeveless shirts, and more to enjoy summers to the fullest. The hill stations are swarmed during the summer season as everyone goes there to escape the heat. Therefore, all these specialities make me love summer even more.

All in all, summer is my favourite season as everything is bright and lovely. Even the fruits and vegetables we get are so colourful that it makes a good sight for sore eyes. School going children love summers even more as summer break allows us to play more and relax. Summers are warm, sunny, and delightful.

FAQ on Essay on My Favourite Season

Question 1: Why do kids like summer more?

Answer 1: Most kids like summer more as they allow them to relax and take a break from school. The long summer holidays give them a break where they can play, learn new hobbies, eat delicious fruits and vegetables and do more fun activities.

Question 2: What is the speciality of summer?

Answer 2: Summer has a lot of specialities. They include a variety of food items like mangoes, cucumbers, muskmelons, oranges, guavas, and more. Further, people enjoy their time in swimming pools and get to wear light clothes.

Customize your course in 30 seconds

Which class are you in.

tutor

  • Travelling Essay
  • Picnic Essay
  • Our Country Essay
  • My Parents Essay
  • Essay on Favourite Personality
  • Essay on Memorable Day of My Life
  • Essay on Knowledge is Power
  • Essay on Gurpurab
  • Essay on Types of Sports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Download the App

Google Play

logo

Essay on My Favorite Season in 100, 150, 200, 250 & 300 words

  • Post author: Grammar Library
  • Post category: Essay

Essay On My Favorite Season: Each season comes with its own set of challenges. From extreme heat to biting cold, it can feel like there’s no perfect time to enjoy our favorite activities without some discomfort. This discomfort can be frustrating. We may feel too hot to play sports or too cold to enjoy outdoor adventures. It becomes hard to find a balance, and we start longing for a season that feels just right.

Thankfully, there is always one special season we look forward to, the one that brings perfect weather and makes everything better. In this essay, I will share why this particular season is my favorite, offering a glimpse into the joys it brings.

Table of Contents

Essay On My Favorite Season in 150 words

My favorite season is winter. In India, winter usually lasts from November to February. The weather is cold, but it is enjoyable. I love wearing warm clothes like sweaters and jackets. Winter brings many festivals such as Christmas and New Year. I enjoy celebrating these festivals with my family and friends.

During winter, there are no mosquitoes, which makes it easier to sleep. I also like the winter foods, such as hot soups, roasted peanuts, and gajar ka halwa. The cool weather makes it easier to concentrate on studies. I can sit comfortably and do my homework without sweating.

Winter is also a good time for sports. I enjoy playing badminton and football with my friends. The crisp air and sunny days make outdoor activities fun. Overall, winter is a wonderful season filled with joy and comfort.

Essay On My Favorite Season in 250 words

My favorite season is the monsoon season. In India, the monsoon arrives in June and lasts until September. The monsoon brings much-needed rain after the hot summer months. The rain cools down the temperature and brings relief from the heat. I love watching the raindrops fall and listening to the sound of rain.

The monsoon season is essential for farmers. The rainwater helps grow crops like rice, which is a staple food in India. The fields look green and fresh, and the environment becomes clean. The air smells nice and fresh after the rain.

During the monsoon, I enjoy indoor activities like reading books and playing board games with my family. The cool weather helps me concentrate better on my studies. I also enjoy eating hot pakoras and drinking tea while watching the rain from my window.

One of my favorite activities during the monsoon is jumping in puddles and making paper boats. It is fun to see the boats float on the water. The rain also brings beautiful rainbows, which I love to see.

Overall, the monsoon season is full of life and happiness. It brings people together and provides much-needed water for the environment. It is a season of joy and renewal.

Essay On My Favourite Season in 350 words

My favorite season is spring. In India, spring usually occurs from February to April. Spring is a pleasant and beautiful season. The weather is neither too hot nor too cold, making it perfect for outdoor activities. During spring, flowers bloom, and trees become green. The environment looks colorful and lively.

Spring is a time of new beginnings. Many festivals are celebrated during this season, such as Holi and Vasant Panchami. Holi is the festival of colors, and I enjoy playing with colors and water with my friends and family. Vasant Panchami is dedicated to Saraswati, the goddess of knowledge. This festival is significant for students, and we pray for success in our studies.

The pleasant weather in spring makes it ideal for school picnics and educational trips. I enjoy going on field trips with my classmates to places like botanical gardens, museums, and historical sites. These trips are both fun and educational, helping us learn outside the classroom.

Spring is also a great time for sports and physical activities. I enjoy playing cricket, basketball, and cycling during this season. The cool breeze and sunny days make it comfortable to spend time outdoors.

In spring, I like to help my parents in the garden. We plant new flowers and vegetables. It is exciting to see the plants grow and blossom. The fresh fruits and vegetables available in spring, such as strawberries and spinach, are delicious and healthy.

The mild weather of spring helps me focus better on my studies. I can sit by the window, enjoy the fresh air, and do my homework without feeling tired. The environment is full of positive energy, which keeps me motivated and happy.

Overall, spring is a season of growth, renewal, and joy. It brings beauty to nature and inspires us to appreciate the world around us. Spring is a wonderful time to enjoy with family and friends, learn new things, and stay active.

Essay On My Favorite Season in 400 words

My favorite season: winter.

Winter is my favorite season. It arrives in India around November and lasts until February. During this time, the weather is cool and pleasant, making it perfect for studying and playing outside. In India, winter is known for its cold mornings and foggy days.

One reason I love winter is because of the holidays. We celebrate Christmas and New Year, which brings a lot of joy and excitement. Schools often organize special events and functions during this time. I enjoy participating in these activities, as they give me a break from my regular studies and allow me to have fun with my friends.

The cool weather in winter makes it easier to concentrate on my studies. I feel more comfortable sitting at my desk and doing my homework. The nights are longer, giving me more time to prepare for my exams. Unlike the hot summer months, winter is free from the distraction of sweating and feeling uncomfortable.

Another reason I enjoy winter is the variety of delicious food available during this season. My family makes warm soups, hot chocolate, and traditional Indian sweets. These foods keep us warm and healthy. We also get to eat fresh fruits and vegetables, which are abundant in winter. My favorite fruits during this season are oranges and guavas.

Winter is also the best time for outdoor activities. I love playing cricket and football with my friends in the park. The cool breeze and bright sunshine make it enjoyable to run around and have fun. Sometimes, my family goes on picnics and short trips during the weekends. These outings help me relax and refresh my mind.

In winter, we wear cozy clothes like sweaters, jackets, and scarves. I like dressing up in my warm winter clothes. They are not only comfortable but also stylish. I enjoy shopping for new winter clothes with my family.

In conclusion, winter is my favorite season because of the pleasant weather, festive holidays, delicious food, and enjoyable outdoor activities. It is a time when I can focus on my studies, spend quality time with my family, and have fun with my friends. Winter brings a sense of happiness and warmth that I cherish every year.

Essay On My Favorite Season in 500 words

My favorite season: monsoon.

Monsoon is my favorite season in India. It usually starts in June and continues until September. This season brings relief from the scorching summer heat and fills the environment with freshness and greenery. The sound of raindrops, the cool breeze, and the lush green surroundings make monsoon a special time of the year.

One of the main reasons I love the monsoon is the rainfall. The first shower of rain after a hot summer is very refreshing. The rain cools down the earth, and everything around looks clean and vibrant. I enjoy watching the raindrops falling from the sky and creating puddles on the ground. Sometimes, I like to stand by the window and listen to the soothing sound of the rain.

The monsoon season also brings a variety of activities and festivals. In India, we celebrate several festivals during this time, such as Raksha Bandhan, Janmashtami, and Independence Day. These festivals are filled with joy, colors, and traditions. I love participating in these celebrations with my family and friends. Schools often organize cultural programs and competitions during these festivals, which add to the excitement.

During the monsoon, the weather is cool and pleasant, making it an ideal time for academic pursuits. The rain provides a calming background that helps me concentrate better on my studies. I find it easier to stay indoors and focus on my homework and projects. The fresh air and greenery outside create a peaceful environment, which is conducive to learning.

Monsoon also means a variety of delicious foods. My mother prepares hot and spicy snacks like pakoras and samosas, which are perfect for rainy days. I love drinking hot tea and coffee while enjoying these snacks. The monsoon season also brings fresh fruits like mangoes and jamuns, which are my favorites. These seasonal treats make the rainy days even more enjoyable.

The rainwater rejuvenates the plants and trees, making the surroundings look beautiful and green. I love spending time in our garden during the monsoon. The flowers bloom, and the plants look healthy and vibrant. Sometimes, I help my parents with gardening, which is a fun and relaxing activity. The sight of blooming flowers and lush greenery fills me with happiness.

Playing in the rain is another exciting part of the monsoon season. My friends and I enjoy playing football and cricket in the rain. Getting wet and muddy adds to the fun. We also make paper boats and float them in the puddles. These simple activities bring a lot of joy and create lasting memories.

In conclusion, the monsoon is my favorite season because of the refreshing rain, pleasant weather, festive celebrations, and delicious food. It is a time when nature comes alive with greenery and beauty. The monsoon provides a perfect balance between studies and fun activities. It is a season that brings happiness, excitement, and a sense of renewal. The monsoon holds a special place in my heart, and I look forward to it every year.

You Might Also Like

Essay on independence day 150 to 500 words for students, wonder of science essay in 150, 250, 350, 400 & 500 words, a journey by train essay in 100, 200, 300, 400 & 500 words, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

marathi essay of my favourite season rainy season

marathi essay of my favourite season rainy season

Marathi News

My Favourite Season Essay In Marathi | ‘वसंत ऋतू’ निबंध मराठी

‘वसंत ऋतू’ निबंध मराठी.

My Favourite Season Essay In Marathi

Table of Contents

My favourite season essay in marathi in 10 lines, ‘वसंत ऋतू’ निबंध मराठी १० ओळी मध्ये.

क्र.माहिती
1.वसंत हा मला खूप आवडतो कारण हा ऋतु आश्चर्य आणि आनंदाचे जग घेऊन येतो.
2.हिवाळ्यातील पक्षी निरोप घेतात आणि वसंत ऋतूचे आगमन हे ढगाळ रंग आणि शांत निसर्गाने होते.
3.हवेत उबदारपणा आणि सौम्यता आहे जी जगाला एका जादुई ठिकाना मध्ये बदलते.
4.वसंत ऋतूमध्ये, फुले दोलायमान रंगात बहरतात आणि सुंदर फुलांनी पृथ्वीची शोभा वाढवतात.
5.या हंगामात, आम्ही चेरी, डॅफोडिल्स (फुलाचा एक प्रकार) आणि ट्यूलिपच्या फुलांचे साक्षीदार बनलो आहोत.
6.वसंत ऋतुचे सौम्य तापमान एखाद्याला अधिक वेळ घराबाहेर घालवण्यास, सूर्यप्रकाशात खेळण्यास आणि नैसर्गिक जग पाहण्यास अनुमती देते.
7.एकेकाळी उघडी पडलेली झाडे ताज्या हिरव्या पानांनी सजतात, वाऱ्याच्या झुळूकीत नाचणारी छत तयार करतात.
8.वसंत ऋतुची सर्वात प्रशंसनीय गोष्ट म्हणजे पक्षी परतणे.
9.वसंत ऋतु हा नवीन जीवन आणि सुरुवातीचा काळ आहे.
10.वसंत ऋतूचे सुंदर रंग, सुगंध आणि सजीव यामुळे हा खरोखरच एक मोहक आणि जादुई ऋतू बनतो ज्याची आपण दरवर्षी वाट पाहत असतो.
  • Best 32 rakshabandhan quotes in marathi | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
  • Ladki Bahin Yojana Online Apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • नागपूरमधील प्रसिद्ध Ramji Shyamji Pohewala यांचा व्यवसायाचा यशस्वी प्रवास
  • India Post GDS Recruitment २०२४: संपूर्ण माहिती
  • Aattam : National film awards 2024 | आतम सिनेमा रिव्हिएव

Related Posts

Fulache Atmavrutta Nibandh

Fulache Atmavrutta Nibandh 2024 फुलाचे आत्मवृत्त निबंध मराठी

pustakachi atmakatha in marathi

Marathi essay on pustakache atmavrutta 2024 | पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी मध्ये |

Leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध; सगळेच करतील कौतुक!

author-479263783

Updated Jul 26, 2024, 20:23 IST

Rainy Season Essay in marathi

Rainy Season Essay in marathi

Gold Price Today 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 24 August 2024 जन्माष्टमीपूर्वी सोन्याच्या दरात तेजी वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price Today, 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव, 24 August 2024: जन्माष्टमीपूर्वी सोन्याच्या दरात तेजी, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 5 जाह्नवीला बिग बॉस मराठीमधून रितेशने दाखवला बाहेरचा रस्ता म्हणाला माज दादागिरी आता बंद

Bigg Boss Marathi 5: जाह्नवीला बिग बॉस मराठीमधून रितेशने दाखवला बाहेरचा रस्ता? म्हणाला, ''माज, दादागिरी आता बंद''

Janmashtami 2024 गोकुळाष्टमीचा उपवास करणार आहात तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही

Janmashtami 2024: गोकुळाष्टमीचा उपवास करणार आहात? तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही

Hero Motors IPO गुंतवणूकीची मोठी संधी! हिरो मोटर्स आणणार 900 कोटी रुपयांचा IPO सेबीकडे पेपर्स जमा

Hero Motors IPO: गुंतवणूकीची मोठी संधी! हिरो मोटर्स आणणार 900 कोटी रुपयांचा IPO, सेबीकडे पेपर्स जमा

Bigg Boss Marathi 5 अभिनयातला अ येत नाही आणि पंढरीनाथ कांबळे यांना जोकर म्हटल्यावरून जाह्नवी किल्लेकरवर अभिनेत्याची नाराजी

Bigg Boss Marathi 5: ''अभिनयातला अ येत नाही आणि...'' पंढरीनाथ कांबळे यांना जोकर म्हटल्यावरून जाह्नवी किल्लेकरवर अभिनेत्याची नाराजी

Ladki Bahin Yojana बँक खात्यात पैसे आले नाही लाडक्या बहिणींनो इथे नोंदवा आपली तक्रार अर्ज होईल झटपट मंजूर

Ladki Bahin Yojana: बँक खात्यात पैसे आले नाही? लाडक्या बहिणींनो 'इथे' नोंदवा आपली तक्रार, अर्ज होईल झटपट मंजूर

Amazon India फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये मिळणार स्वस्त प्रॉडक्ट; कंपनीने घेतला हा महत्वाचा निर्णय

Amazon India फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये मिळणार स्वस्त प्रॉडक्ट; कंपनीने घेतला हा महत्वाचा निर्णय

Viral Video  ते कपल चोर असल्याचे पाहताक्षणी मुलीने हेरलं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि

Viral Video : ते कपल चोर असल्याचे पाहताक्षणी मुलीने हेरलं, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि...

Mumbai Local Mega Block मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Notes Printing in India भारतात नोटा कुठे छापल्या जातात कागद आणि शाई कुठून येते जाणून घ्या

Notes Printing in India: भारतात नोटा कुठे छापल्या जातात, कागद आणि शाई कुठून येते? जाणून घ्या

Gold Price Today 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 24 August 2024 जन्माष्टमीपूर्वी सोन्याच्या दरात तेजी वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

S dhawan car collections: निवृत्तीनंतर या SUVs मध्ये दिसणार शिखर धवन; कलेक्शन पाहून व्हाल थक्क

fb_pixel

English Aspirants

Essay on My Favourite Season for Students [5+ Essays]

My Favourite Season essay: There are six seasons in India. Summer (Grishma Ritu), Monsoon (Varsha Ritu), Autumn (Sharad Ritu), Pre-Winter (Hemant Ritu), Winter (Shishir Ritu), and Spring (Vasant Ritu). In this article, you are going to learn how to write an essay/paragraph on my favourite season or the season I like most. Here, we’ve included essays/paragraphs on all the six seasons of India. So, let’s begin.

Table of Contents

Essay on My Favourite Season Winter

Winter is the best of all seasons and I like this season the most. December, January and February are the three winter months. The weather at this time is very pleasant. In this season we can work hard but do not get tired. We put on warm clothes and enjoy the bright sunshine. The nights are very cold. The night in a warm bed under a quilt is very comfortable.

Paddy is harvested in this season. Colourful seasonal flowers grow in gardens. Fish, vegetables and fruits are also available in plenty in this season. They are very cheap also. This is the most suitable time for holding picnics in the open air. We can go out and hold excursions in winter.

Various types of fairs are held and festivals like Saraswati Puja, Christmas, and New Year’s Day are celebrated in this season. While we enjoy the cool comfort of the winter, the poor people suffer a lot during these months. They do not have warm clothes to protect them from cold. Overall I love this season very much.

essay on my favourite season winter

My Favourite Season Summer Essay

Of all the six seasons, my favourite season is summer. It is the hottest season of the year. The summer season starts in March and ends in June. In this season the sun shines brightly. The best part of this season is summer vacation. This is a great relief from a hectic schedule, home works, and exam pressure. I enjoy the vacation by going to a beach or a hill station with friends and families. In summer I like to have cold drinks, lassi, ice cream, and coconut water.

We get many fruits in this season like mango, watermelon, litchi, jackfruit, pineapple etc. Many festivals such as charak puja, Rama Navami, Baisakhi, Rabindra Jayanti, etc. are celebrated in this season. There are varieties of fruits and vegetables available during this season. Many beautiful flowers like Lilly, Marigold, Roses, Dahlia, and Sunflower bloom in this season. Summer is just a wonderful season with so much fun and enjoyment. 

my favourite season summer essay

My Favourite season Rainy Season

The season I like most is the Rainy season or monsoon. In India, this season begins in mid-June and ends in early September. Rainy season comes after the scorching heat of summer season and gives us relief. Clouds float here and there in the sky. Lightning and thunder occur frequently. People can be seen with umbrellas and raincoats. Dry rivers and lakes become full.

Farmers plough their fields. Children become very happy. They make paper boats and dance in the rain. A variety of fruits, vegetables, and crops grow in this season. Beautiful flowers blossom in this time. Beautiful rainbows can be seen in the sky.  This season brings a lot of festivals like Raksha Bandhan, 15th August, Teej, Janmashtami, etc. We can enjoy various types of dishes in the rain.

But sometimes heavy rainfall brings the flood. Flood causes many to lose their lives, houses, and livelihood. On the other hand, if there is no rainfall for a long time, drought can occur. This causes extensive damage to crops. So, the Rainy season is an important season for us.

my favourite season rainy season

Also Read: Paragraph on Rainy Season 

My Favourite Season Spring Essay

The season of spring is dear to poets and lovers. This is taken as a time of beauty, melody and happiness. Spring lasts for a little more than two months-from February to mid-April. The weather in spring is rather pleasant. This is neither too cold nor too hot. There is also no troublesome rainfall. The sky looks clear and blue.

The gentle breeze soothes Trees and lands are all green and lovely. This is particularly a season of flowers and fruit. Different sorts of vegetables too, grow in plenty. The season has the festivals of the Saraswati Puja and the Holi. Indeed many are found, like the poet, to long for spring-“If winter comes, can spring be far behind ?”.

my favourite season spring essay

Also Read: A Rainy Day Paragraph

My Favourite Season Autumn

India is a land of seasons. Six seasons come and pass away here. Autumn, however, appears to me the most charming season of all. It covers roughly two months-September and October. Our earth looks fresh and bright with its coming. The cloudy sky and the rainy weather are over in autumn. A deep blue sky smiles and the sun shines brightly. Nature is adorned with grace and charms. The natural beauty of the season is greatly appealing to me.

Autumn is dear to me for another important reason. This is the season for the greatest Bengali festival-the Durga Puja. This is the festival of joy and happiness. It makes one happy. I enjoy in it the happiness of the season.

my favourite season autumn essay

My Favourite Season Autumn Essay

During the rainy season, the sky remains overcast with clouds. Rains fall continually. But, with autumn, the clouds are no more. A deep blue sky spreads, like a deep blue sea. The white patches of clouds float like little fairy boats.

The day looks golden with the sun shining. The night has a silvery moon, with its silvery luster. The millions of stars, too, sparkle. Now and then, rain begins to fall thick and fast. But then suddenly the rain stops and, again, a deep blue sky smiles. In autumn, the rivers are full to the brim. The fields are all green and golden with crops. Men and women are busy among them, reaping the harvest. Nature and man seem to unite in one mood of peaceful gladness. Autumn is my favourite season.

Read More: 1. Essay on a Visit to a Hill Station 2. A Journey by Train Essay 3. A Visit to a Zoo Essay 4. A Visit to a Historical Place Essay

Related Posts

paragraph on apj abdul kalam in english

Paragraph on APJ Abdul Kalam [100, 150, 200, 250 Words]

Paragraph on My Family

Paragraph on My Family in English [100, 150, 200, 250 Words]

Paragraph on My Likes and Dislikes

Paragraph on My Likes and Dislikes | 100, 200, 400 Words

Paragraph on Mother Teresa

Paragraph on Mother Teresa in English [100, 150, 200 Words]

Leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh shala

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ ऋतूंचा देश ” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडीचा असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.

Table of Contents

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (१०० शब्दात)

Essay on rainy season in marathi

भारत देशामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. मलाही पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

या ऋतूमध्ये दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो.

प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. पशु – पक्षी, झाडे झुडपे सर्वजण या पावसात न्हावून निगतात. सगळीकडेच खूप आनंदाचे वातावरण असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात)

मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. याचे कारण म्हणजे मला पावसामध्ये भिजायला खूप आनंद मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात मी सतत भिजत उड्या मारून माझा आनंद व्यक्त करत असतो.

पण यामुळे मला कित्येक वेळा सर्धी देखील होते. पण मला याची काहीच फिकीर नसते. मी तरीसुद्धा पावसाळ्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो.

पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा हा ऋतू असतो. त्यामुळे सर्वत्र उन असते आणि प्रत्येक ठिकाणी खूप गर्मी देखील होत असते. या दिवसात तापमान पन्नासी गाठते. वातावरण खूप तापलेले असते. जीवाची अगदी लाही लाही होत असते. शिवाय सर्वत्र पाणी टंचाई ही देखील एक मुख्य समस्या असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटते लवकर पाऊस पढावा आणि वातावरणातील गर्मी निघून जावी. वातावरण अगदी थंड होऊन जावे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. यासाठी प्रत्येक मनुष्य पावसाची आत्मत्तेणे वाट पाहत असतो.

केवळ मनुष्यच नव्हे अगदी पशू पक्षी देखील या गर्मीला त्रासलेले असतात. ते देखील पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत असतात. कोकिळा त्याच्या मंजुळ आवाजात पाऊस पडावा यासाठी गायन करत असतो. शिवाय त्याच्या संगतीला सुंदर मयुरनृत्य करणारा मोर देखील साथ देत असतोच की.

भारत देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. यात संपूर्ण धरती नहावून निघते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील गर्मी निघून जाते आणि वातावरण थंड आणि आल्हादायक बनते. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (३०० शब्दात)

भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.

मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.

मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.

पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.

पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.

पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.

हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.

पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (५०० शब्दात)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. नदी, तलाव, धरणे ही जरी शेतीला वापरण्यात येणारी पर्यायी स्रोत असली तरी ते संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात यातील देखील पाणी आटते.

त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शेतकऱ्याला फार पाणी टंचाई जाणवते. पाण्यावाचून शेतातील पिके कोलमडून पडतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी राजा पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. तो आकाशाकडे डोळे लावूनच असतो, कधी पाऊस पडेल याची वाट पाहत?

केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक, पशू पक्षी, झाडे वनस्पती, नद्या, नाले, तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनच पाणी टंचाई जाणवत असते. सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या असते.

अशा वेळेस सगळ्यांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन मिर्गाच्या तोंडाला म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते. यामध्ये संपूर्ण धरती माय न्हावुन निघते.

वातावरणातील उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जाते. नद्या नाले तुंभ भरून वाहू लागतात.झाडे झुडपे, वेली वनस्पती सर्वजण या पावसात मनसोक्त भिजतात. सगळीकडेच आनंद पसरतो.

पहिल्या पावसाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सुंदर वास सुटतो. हा मातीचा वास मला खूप आवडतो. कोकिळा, चातक यासारख्या पक्ष्यांची तहान भागते. मोर पक्षी हर्षाने टेकडीवर जाऊन मयुर्नृत्य करायला लागतात. या दिवसात मोरांचा हा नाच पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.

पावसाळा (essay on rainy season in marathi) ऋतुमधील पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजा कामाला लागतो. त्याची पेरणीची लगबग चालू होते. या दिवसांमध्ये आकाश निळेभोर असते, सतत काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायला लागतात. कधी पावसाच्या सरी रिमझिम बरस्तात तर कधी हाच पाऊस धो धो करून बरसू लागतो.

पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस दोन चार दिवसाची सारखी हजेरी च लावतो. अशा वेळेस बहुदा शाळा, कॉलेजांना सुट्टीच मिळते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना आनंदच होतो. आम्ही देवाला प्रार्थना करू लागतो, देवा असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शाळेला दोन तीन दिवस आणखी सुट्टी मिळू दे.

त्यावेळेस मात्र हे गाणे नक्कीच आठवते –

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत असतो. नद्या नाल्या तुडुंब भरून वाहतात. रस्त्यावरील खळग्यात पाणी साचते. त्यामुळे अशा वातावरणात छत्री, रेनकोट घालून चालू पावसातून शाळेत जाण्यात खूप मज्जा येते. आम्ही साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून त्यांची शर्यत लावत असत. हा खेळ खेळण्यात मला खूप मज्जा वाटत असे.

पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू झाला की थंड वातावरणात गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे पाऊस चालू असला की आई आमच्यासाठी गरम गरम कांदाभजी बनवते. मला थंड वातावरणात कांदाभजी खायला खूप आवडते.

पावसाळा हा ऋतू खूप प्रसन्न वातावरणाचा असतो. सगळीकडे थंडगार वारे वाहू लागते , उन्हाळा ऋतूमध्ये सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होऊ लागतात. सर्वत्र पाणीच पाणी होते. या ऋतूमध्ये खूप आनंद मिळतो. मला हा पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi या विषयावर चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi हा निबंध मी खूप सुंदर शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी माझी आशा आहे. तुम्हाला इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर पुढील पोस्टमध्ये नक्की निबंध लिहितो.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • माझा आवडता पक्षी – मोर
  • माझा आवडता पक्षी – पोपट
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • माझे आवडत पर्यटन स्थळ – ताज महल (आग्रा)

1 thought on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi”

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

write an essay on my favourite season in marathi

45,000+ students realised their study abroad dream with us. Take the first step today

Meet top uk universities from the comfort of your home, here’s your new year gift, one app for all your, study abroad needs, start your journey, track your progress, grow with the community and so much more.

write an essay on my favourite season in marathi

Verification Code

An OTP has been sent to your registered mobile no. Please verify

write an essay on my favourite season in marathi

Thanks for your comment !

Our team will review it before it's shown to our readers.

Leverage Edu

  • School Education /

Essay On My Favourite Season: Sample in 100, 200 & 300 words

write an essay on my favourite season in marathi

  • Updated on  
  • May 13, 2024

Essay on my favourite season

Essay on My Favourite Season: Loving a season has no specific reason. Some might like the rainy season because it’s refreshing, while others may like the summer because it is the best time for outdoor activities. Similarly, some like the winter season so that friends and family can go for a bonfire activity. Season preference depends on one’s choice and idea of refreshments as it affects the human feel and influences behaviour. 

In this blog, we will provide three essay writing samples on the topic ¨My Favourite Season¨ which will help the students with ideas and information. 

Also Read: NCERT Class 9 Climate Change Notes (Free PDF)

Table of Contents

  • 1 Sample Essay On My Favourite Season in 100 Words
  • 2 Sample Essay On My Favourite Season in 200 Words
  • 3 Sample Essay On My Favourite Season in 300 Words
  • 4 Short Essay on My Favourite Season in English
  • 5 FAQs 

Sample Essay On My Favourite Season in 100 Words

My favourite season is Summer. As the season is characterised by long days and short nights, there are ample daylight hours for outdoor activities. During the summer season, children in north and south India are free from school for a couple of months. They go for summer holidays to their favourite places with their parents and make these days their memorable childhood memories. 

Summertime brings refreshing and water-packed food like muskmelon, cucumber, and peaches. These nourishments help the body get hydrated and benefit the body. Also, we get to enjoy ice cream, cold drinks, and other chilled refreshments. So, I enjoy this season thoroughly with friends and family while enjoying refreshing fruits and drinks. 

Also Read: Essay on Rainy Season in 100, 200, 300 & 500 Words

Sample Essay On My Favourite Season in 200 Words

My favourite season is Winter . After the scorching heat of summer, winter arrives and brings pleasant changes to the weather. The cool breeze of the winter season carries a hint of freshness and brings comfort.  

During the winter season, nature undergoes a subtle transformation. Trees shed their leaves, and the surroundings appear peaceful. Mornings are misty and create a magical ambience, especially in areas with diverse topography. 

Winter brings festival time to India and among them, Diwali is a major celebration. The festival comes with lights, decorations, and a spirit of togetherness. All these warming features make the festival a joyous occasion for families and friends. 

One of the highlights of the winter season is the nourishing warm and comforting foods. From hot tea to traditional delicacies like gajar ka halwa and makki ki roti, adds a delicious experience to the winter season in northern India. 

Also, the winter season brings snowfall possibilities in higher altitudes in northern parts of India. Besides, people also eagerly wait for the arrival of migratory birds in sanctuaries. The arrival of birds from faraway lands increases the diversity and adds richness to the biodiversity of that particular area.  

Altogether, the winter season brings delightfulness and festive celebrations. A unique mix of cultural and natural experiences makes the winter season my favourite time of the year. 

Also Read: Essay on Winter Vacation: Samples in 150, 250 Words 

Sample Essay On My Favourite Season in 300 Words

Spring Season brings a world of wonder and joy. Winter birds bid farewell and spring arrives with a burst of colours and peaceful nature. The air carries warmth and gentleness which transforms the world into a magical place.

During the spring season, the flowers bloom in vibrant colours and carpet the earth with beautiful flowers. In this season, we witness blossoms of cherries, daffodils, and tulips. These flowers create a breathtaking sight and turn the gardens into a palette of a painter. 

Further, the mild temperature of Spring allows one to spend more time outdoors, playing in the sunshine and exploring the natural world. The trees that were bare once, adorn themselves with fresh green leaves, creating a canopy that dances in the breeze.

One of the most admiring things about the spring season is the return of birds. They come back from their winter migration and fill the air with cheerful sons. These chirping beautiful songs of birds are like a melody that lifts the spirits and brings a sense of harmony to the surroundings.

Spring is a time of new life and beginnings. Animal babies like lambs and chicks are born during the spring season and add a touch of innocence and playfulness to the season. Watching these young newborns taking their first steps is a heartwarming experience that reminds us of the beauty of life´s cycle. 

As we walk through parks or simply gaze out of our windows, we see colourful butterflies and bees busy pollinating flowers. It is like nature seems to come alive with activity and creates a vibrant ecosystem. 

Thus, spring is a season that fills our hearts with joy and wonder. It is a time for nature and spirits to blossom. The beautiful colours, fragrances, and lively sounds of the spring season make it a truly enchanting and magical season that we look forward to every year. 

Also Read: To Feel Under the Weather Meaning, Usage With Examples

Short Essay on My Favourite Season in English

Here is a format on short essay on my favourite season in English:

Also Read: Essay on Good Manners in 250 Words, in 500 Words

Ans. Spring is the favourite season of many people for its colourful blooms, mild weather, and the sense of renewal it brings. 

Ans. Many people think Spring is beautiful because of the colourful flowers and nice weather. 

Ans. In India, the names of the six seasons are Spring, Summer, Rainy, Autumn, Pre-winter, and Winter. 

Ans. The winter season is nice because the weather is cool and there are many fun festivals like Diwali. Also, the Winter season brings warm and tasty food items. 

Ans. The best season is different for everyone. Some like Spring, because of the blooming of flowers, others like winter for the cool weather. It completely depends on one preference and choice. 

Related Articles:

For more information about such interesting essays , visit our essay writing page and make sure to follow Leverage Edu .

' src=

Deepika Joshi

Deepika Joshi is an experienced content writer with educational and informative content expertise. She has hands-on experience in Education, Study Abroad and EdTech SaaS. Her strengths lie in conducting thorough research and analysis to provide accurate and up-to-date information to readers. She enjoys staying updated on new skills and knowledge, particularly in the education domain. In her free time, she loves to read articles, and blogs related to her field to expand her expertise further. In her personal life, she loves creative writing and aspires to connect with innovative people who have fresh ideas to offer.

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Contact no. *

write an essay on my favourite season in marathi

Connect With Us

45,000+ students realised their study abroad dream with us. take the first step today..

write an essay on my favourite season in marathi

Resend OTP in

write an essay on my favourite season in marathi

Need help with?

Study abroad.

UK, Canada, US & More

IELTS, GRE, GMAT & More

Scholarship, Loans & Forex

Country Preference

New Zealand

Which English test are you planning to take?

Which academic test are you planning to take.

Not Sure yet

When are you planning to take the exam?

Already booked my exam slot

Within 2 Months

Want to learn about the test

Which Degree do you wish to pursue?

When do you want to start studying abroad.

January 2024

September 2024

What is your budget to study abroad?

write an essay on my favourite season in marathi

How would you describe this article ?

Please rate this article

We would like to hear more.

Have something on your mind?

write an essay on my favourite season in marathi

Make your study abroad dream a reality in January 2022 with

write an essay on my favourite season in marathi

India's Biggest Virtual University Fair

write an essay on my favourite season in marathi

Essex Direct Admission Day

Why attend .

write an essay on my favourite season in marathi

Don't Miss Out

IMAGES

  1. माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi

    write an essay on my favourite season in marathi

  2. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi इनमराठी

    write an essay on my favourite season in marathi

  3. उन्हाळा ऋतु...मराठी निबंध / My favorite season summer essay

    write an essay on my favourite season in marathi

  4. माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध

    write an essay on my favourite season in marathi

  5. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध|Rainy season essay in marathi|पावसाळा मराठी निबंध|मराठी निबंध|

    write an essay on my favourite season in marathi

  6. माझा आवडता ऋतू निबंध, Essay on My Favourite Season in Marathi

    write an essay on my favourite season in marathi

COMMENTS

  1. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

    My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ...

  2. माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

    या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.

  3. माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

    1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words) भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही ...

  4. माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season

    माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi you can check out on google. #निबंध #Essays #Indian Weather

  5. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi

    Rainy Season Essay In Marathi उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन सुंदर ऋतूंचा भारताला आशीर्वाद आहे. तिन्हीपैकी, पावसाळी पर्जन्यमान हा भारतातील सर्वात सुंदर

  6. आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi

    Essay on my favorite season summer in Marathi टपोरी आंबटगोड करवंद, जांभळं, काजू, अळू खात खात मनसोक्त फिरायचं.

  7. माझा आवडता ऋतू

    तुम्हाला माझा आवडता ऋतू - उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….

  8. Essay on my favourite season in marathi

    Find an answer to your question Essay on my favourite season in marathi. bhagyapA5NUSHK bhagyapA5NUSHK 21.08.2016 India Languages Secondary School answered • expert verified ... Advertisement halamadrid halamadrid माझा आवडता ऋतु(My favourite season): ...

  9. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

    पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay प्रस्तावना पावसाळा हा भारतातील चार मुख्य ऋतूंपैकी एक आहे.

  10. माझा आवडता ऋतू मराठी निबंध

    थोडे नवीन जरा जुने. माझा आवडता ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू, ऋतूंची नावे my favorite season essay in marathi - मराठी निबंध दाखवा.

  11. Free Essays on My Favourite Season In Marathi through

    and now it is time to move on. Some people come into my life for a SEASON, because my turn has come to share, grow or learn. They bring an experience of... 331 Words; 2 Pages; Favorite Season Out of all of the seasons, my favorite is fall. The first reason fall is my favorite season is that I enjoy the weather.

  12. हिवाळा मराठी निबंध

    Short essay on winter season in Marathi language. ... Marathi Nibandh on my favorite bird Peacock. शनिवार, डिसेंबर २९, २०१८ ... Marathi essay on my favourite animal cat. बुधवार, जानेवारी ०२, २०१९ ...

  13. माझा आवडता ऋतू निबंध, Essay on My Favourite Season in Marathi

    तर हा होता माझा आवडता ऋतू मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास माझा आवडता ऋतू हा मराठी माहिती निबंध लेख (essay on my favourite season in Marathi) आवडला असेल.

  14. Essay on My Favourite Season for Students

    Conclusion. All in all, summer is my favourite season as everything is bright and lovely. Even the fruits and vegetables we get are so colourful that it makes a good sight for sore eyes. School going children love summers even more as summer break allows us to play more and relax. Summers are warm, sunny, and delightful.

  15. Essay on My Favorite Season in 100, 150, 200, 250 & 300 words

    Essay On My Favourite Season in 350 words. My favorite season is spring. In India, spring usually occurs from February to April. Spring is a pleasant and beautiful season. The weather is neither too hot nor too cold, making it perfect for outdoor activities. During spring, flowers bloom, and trees become green.

  16. marathi essay of my favourite season rainy season

    माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi. मराठी खबर | ऑगस्ट 1

  17. My Favourite Season Essay In Marathi

    'वसंत ऋतू' निबंध मराठी My Favourite Season Essay In Marathi In 10 Lines'वसंत ऋतू' निबंध मराठी १० ओळी मध्ये My Favourite Season Essay In Marathi In 10 Lines 'वसंत ऋतू' निबंध मराठी १० ओळी मध्ये क्र ...

  18. Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध

    Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध; सगळेच करतील कौतुक! Essay in marathi: आज आपण पावसाळा या ऋतूवर निबंध कसा सादर करावा याबाबत ...

  19. Essay on My Favourite Season for Students [5+ Essays]

    Of all the six seasons, my favourite season is summer. It is the hottest season of the year. The summer season starts in March and ends in June. In this season the sun shines brightly. The best part of this season is summer vacation. This is a great relief from a hectic schedule, home works, and exam pressure.

  20. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

    माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi:- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे.तसेच भारताला "ऋतूंचा देश" असे देखील संबोधले जाते.

  21. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favorite Season Essay In Marathi

    My Favorite Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू या विषयावर आज मी निबंध लिहित आहोत. सर्वात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. लोकांना हिवाळा आवडतो कारण त्यांना थंडपणा

  22. Essay On My Favourite Season: Sample in 100, 200 & 300 words

    Sample Essay On My Favourite Season in 300 Words. Spring Season brings a world of wonder and joy. Winter birds bid farewell and spring arrives with a burst of colours and peaceful nature. The air carries warmth and gentleness which transforms the world into a magical place.